पत्रकार परमेश्वर चांदणे
मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत नव्या धम्माच्या व तरुण चेहऱ्यामध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची राहणार आहे जि प साठी श्री सागर दत्तात्रय साखरे व पंचायत समिती साठी कुमारी निकिता नंदकुमार वाघमारे हे दोन उमेदवार अजित दादा पवार गटाकडून निवडणूक लढवत असताना या नावांची हिंजवडी मध्ये जोरदार चर्चा आहे
हिंजवडी या गावाला आपलंसं घर समजावून अनेक गोरगरिबांच्या मदतीला धावणारी अनेकांच्या सुख दुःखामध्ये सामील होणारे आणि रात्र निधी दिवस विकास कामासाठी झगडणारे नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जाते असेच सागर भाऊ असे त्यांचे ओळख होय सागर भाऊंनी हिंजवडी या गावांमध्ये चांगभले ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी आपली समाजसेवेची सुरुवात केली त्यांनी 2012 मध्ये वयाचे भविष्य म्हणजे तरुण वयामध्ये सरपंच या पदाला त्यांनी गवसणी घातली होती त्यांच्या या कार्यकाळामध्ये गावातील रस्ते पाणी क्रीडा स्कूल महिला सक्षमीकरण असे विविध विकास कामे खेचून आणून त्यांचा गावच्या विकासामध्ये मोठा सिंहाचा वाट आहे तसेच त्यांच्या पत्नीसह कोमल साखरे या मुळशी तालुक्यातील पंचायत समिती सभापती म्हणून देखील लोकभिमुख विकासकामे केलेली आहेत त्यांच्या समवेत हिंजवडी पंचायत समिती गणासाठी कुमारी निकिता वाघमारे यादेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत निकिता ह्या शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झालेले आहे तरी त्यां शेतकऱ्यांची कन्या असल्याने त्यांचे नाव प्रत्येकांशी जुळलेली आहे त्या शेतकऱ्यांची मुलगी जरी असली तरी त्या आयआयटीपर्यंत त्यांनी गरुड झेप घेतलेली आहे त्या स्वतःच्या पायावरती उभा राहिल्या असल्या तरी त्यांचा यान नगरीतील पंचकोशीतील आपलं काही देणं आहे हे उराशी बाळगून आज त्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत अशाच उमेदवारांचे नेतृत्व म्हणून जनता तसेच आम नागरिक त्यांच्या नावाची जोरदार चर्चा अनेक ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये महिला वर्गामध्ये बोलले जात आहे